महाराष्ट्र

पोलीस भरतीची अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात यावी – कुणाल भावसार*

* पोलिस भरतीची अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात यावी कुणाल भावसार*

येवला- पोलिस भरतीची अर्जभरण्याची मुदत वाढविण्यात यावी असे निवेदन येवला शहर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी चे कुणाल भावसार यानि महाराष्ट्र सरकार के गृह मंत्री याना मेल पाठवले आहे व मगनी करण्यात आली आहे
पोलीस भरती प्रक्रिया ही उत्तम रित्या राबविली जात आहे लेकिन सदर भरती साठी अ करण्याची शेवटची मुदत 30 नवंबर आहे
अर्ज करण्याकरिता तीन दिन शिल्लक के रूप में ग्रामीण भागातील कई जाति वर्ग भरती पास बदल राहू शकतात व 5 ते 6 दिन पासून नेटवर्क जैम वास्तविककारणामुळे परत विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले जात नसून तरीके उस भरतीची मुदत अजून पंधरा ते वीस दिन वधवण्यात यावी वंदवाराना , भरतीचा भाग घेऊ शकतात ।
अर्ज भरण्याची मुदत 20 डिसेंबर पर्यंत वाढवून देण्यात यावी ऐसे मगानी येवला शहरतील भारतीय जनता पार्टी के शहर उपाध्यक्ष व
शिवसेवा अकादमी चेऑपर कुणाल भावसार यानी केले आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!