ताज्या घडामोडी

रस्ता पाणी विज इत्यादी तर सरकारने पुरवलेपोलीस टाईम न्युज २४ रायगड जिल्हा प्रतिनिधी जयवंत हातमोडे यांनीा सरकारला घातले साकडे आता सरकारनी अन्न वस्त्रनिवार ही स्कीम राबवावी

राज्य शासनाने गरीब जनतेचा फार मोठा विचार केला आहे त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री फडणीस
माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांचे मनापासून अभिनंदन यापूर्वी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे निर्णय लवकर होत नव्हते दोन वर्षापासून जलद गतीने महाराष्ट्राचा विकासाचे कामे सुरू आहेत रस्ता पाणी विज इत्यादी तर सरकारने पुरवले आता सरकारनी अन्न वस्त्रनिवार ही स्कीम राबवावी १)उदाहरणार्थ सिलेंडरचे भाव कमी करा
२) तेल साखर डाळ तांदूळ गहू ज्वारीबाजरी
जीएसटी
३) पेट्रोल डिझेलवरील टॅक्स व्हॅट
४) शिक्षण मेडिकल
५) शेतकऱ्यांसाठी खते
६)मुलांची शिक्षण
७) टोल कमी
८) गाडी मधील टॅक्स कमी
इत्यादी काम सरकारची बाकी आहे सरकारने याची दक्षता घ्यावी आम्हाला विश्वास आहे
आपला विश्वासू पोलीस टाईम न्युज २४
रायगड जिल्हा प्रतिनिधी
जयवंत हातमोडे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!