ताज्या घडामोडी

खोटे गुन्हे दाखल करुन तरुणांचे आयुष्य उद्वस्त करण्याचा प्रकार

.

खोटे गुन्हे दाखल करुन तरुणांचे आयुष्य उद्वस्त करण्याचा प्रकार

मनमाड – नांदगाव तालुक्यातील राजकीय परिस्थिती अतिशय गलिच्छ देखील आरोप तालुक्यातील जनता उघडपणे बोलून दाखवत आहे. यात केवळ सूडबुद्धीने व राजकीय आयुष्य बरबाद करण्याच्या दृष्टीने कोणत्याा काही तरूणांनी नगर पालिका व

झाली असुन त नत यांच्यासोबत का फिरतो तु त्यााच्यासोबत का फिरतो तसेच आमच्या विरोधात बोलतो यासह इतर कारण पुढे करुन राजकीय द्वेष आणि आकस मनात ठेवून राजकीय बळाचा वापर करून कार्यकर्ते व तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून त्याांचे आयुष्य उध्वस्त करण्याचा धडाका या नांदगाव तालुक्यात घडत असुन असंविधानिक कृत्या करून गलिच्छ पद्धतीने राजकारण करण्याचा प्रकार सर्रासपणे बघायला मिळत असुन या घटनांचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाभाडे काढण्यात येत आहे. शहरातील तरुणाई वाया जाऊ नये म्हणून शासकीय जागेवर असलेल्या अवैध धंद्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणांवर सूडबुद्धीच्या भावनेने ३५४ सारखे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले याचा शहरातील सुज्ञ नागरिकांकडून निषेध करण्यात येत

आहे सत्तेचा गैरवापर होत असल्याचा

पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद असुन एकीकडे गुन्हा दाखल व्हावा म्हणून नागरिकांना उपोषण आंदोलन करावे लागत आहेत तर दुसरीकडे एक फोनवर कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता थेट खोटे गुन्हे दाखल करुन घेण्यात येत आहे. या खोट्या गुन्ह्यांची सखोल चौकशी करावी व जे कोणी दोषी असतील त्याांच्यावर कारवाई करावी व फिर्याद खोटी असेल तर फिर्यादीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भीमसैनिकाच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन यांच्याकडे केली असुन त्याांनादेखील या घटनेची गंभीर दखल घेऊन सात दिवसात सगळे पुरावे आणि सत्या परिस्थितीचा लेखी अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.

मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यातील राजकीय परिस्थिती आता अतिशय वेगळी झाली असुन

ही प्रकारचा विचार न करता खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची नवीन पद्धत सुरू झाली असुन मागेच संतोष गुप्ता यांच्या दुकानात चोरी करायला आलेल्या काही लोकांनी गांजा ठेवला व याची परफेक्ट माहिती तहसीलदार यांच्यासह पोलीस यंत्रणेला मिळाली व त्याांच्यावर गांजा बाळगतो म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला दुसरीकडे भावी आमदार म्हणून कार्यक्रम करत असलेल्या वंचीत बहुजन आघाडीचे तालुकाप्रमुख बाळासाहेब बोरकर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहे व त्याांची तक्रार देखील घेतली जात नसल्याने तेदेखील आमरण उपोषण करत आहे याशिवाय मनमाड शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या बाजूला नगर पालिकेच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर मटका रनिग टेबल दारू यासह अवैध धंदे सुरू आहेत या धंद्याना बंद करण्यात यावे अशी मागणी शहरातील

पोलिस प्रशासन यासह गृहमंत्री यांच्याकडे केली याचा राग मनात ठेवून घरातील महिलांचा वापर करून ३५४ सारखे खोटे गुन्हे दाखल करण्यात आला आहे मात या घटनेचा सर्व शहरातील जनतेने निषेध केला असुन याप्रकारे तरुणांचे आयुष्य बरबाद करणे योग्य नाही याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर मेसेज व्हायरल होत असुन केवळ एक फोन आला का पोलीस निरीक्षक कोणत्याही प्रकारचा विचार न करता थेट गुन्हा दाखल करुन घेत आहे मात शहरातील भीसैनिकांनी उपविभागीय पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन हा सर्व प्रकार चुकीचा असल्याचे सांगितले आहे त्यांनीही याची गंभीर दखल घेऊन योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व प्रकारच्या विरोधात तालुक्यातील या घटनांची सीबीआय व एस आयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेना उपिजल्हा प्रमुख संतोष बळीद यांनी केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!