ताज्या घडामोडी

नगरीपरीषद निवडणुक2023 लागली तर?

येवला :- महाराष्ट्र राज्यात नगर परीषद निवडणुक घेण्याचा आदेश लवकरच येण्याचा संकेत आहेत ,जर नगर परीषद निवडणुका  घेण्याचा निर्णय सरकारणे घेतला तर,येवला नगर परीषद पुन्हा विरोधी पक्षाच्या दावनीला बांधली जानार असल्याचे समिकरण आहेत मागील पंच वार्षीक निवडणुका दरम्यान मा.उप मुख्यमंञी श्री.छगनरावजी भुजबळ ईडी च्या कारवायीत अटकेत होते,आणी नगरपरीषद अध्यक्ष पदासाठी उमेद्वारी राष्ट्रवादी तर्फे सौ.उषाताई माणिकराव शिंदे यांनी केलेली होती तर भारतिय जनता पार्टीातर्फे श्री.बंडु अंबादास क्षिरसागर यांनी उमेदवारी केली होत , या निवडणुकीत नगर सेवक पदासाठी राष्ट्रवादीला बहुमत मिळाले व सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादी चा मोठा गट नगरसेवकासाठी खुला झाला परंतु नगर अध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीचा ध्वज नगर परीषद येशला वर बंडु अबादास क्षिरसागर यांच्या विजयाने फडकला ,म्हणजे जनतेचा कौल भाजपाचे बाजुने होता की राष्ट्रवादी चे उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते यांनी क्राॅस मतदान करुन सौ उषाताई माणिकराव शिंदे यांना पराजित केले याचा तपास राष्ट्रवादी पक्षातर्फे होणे गरजे चे होते ,कारण भुजबळ साहेबांनी केलेला विकास याचा प्रभाव फक्त ठेकेदार व उमेदव्दार यांच्यापुर्ता मर्यादीत होता कि जनते पर्यन्त पोहचला नव्हता ..कारण भुजबळ साहेबांनी केलेला विकास जनतेच्या मनात रुजला अस्ता तर सौ.उषाताई माणिकराव शिंदे ह्याङ् पराजित झाल्या नस्त्या किंवा कार्यकर्ता पदाधिकारी यांनी काही गुरुमंञाचा वापराकरुन प्रचारतंञाचे शश्ञ फिरविले असावेत ..यात शंका नाहीत….जर ताकतीने ईमाणे ऐतबारने राष्ट्रवादी चा प्रचार प्रसार केला असेल त्या प्रमाणेच प्रचार केला राष्ट्रवादी नगर अध्यक्ष पदाचा उमेद्बाराची पुन्हा….. तर …अता पुन्हा  विरोधी पक्षाचा नगर अध्यक्ष पदावर विराजमान होणार हे नक्कीा…………..  हमने चुनकर दिया नगर सेवक वह निकला ठेकेदार…….

आज शहरातील भुयारी गटारी चे काम झाले  , गटारी ब्लाॅक झाल्या

गटारी चेंबर ब्लाॅक घाण पाणी रस्त्यावर आले ,आणी लावली विकासाची वाट,

पक्के काॅक्रीट रस्ते तयार झाले सहा महीण्यात रस्त्यांना तडे गेले,अन लावली विकासाची वाट,

समदीया हाॅल बांधकाम झालेले ,त्यास वाल कंपाईंड ४७ लाखाचा अन हाॅल मध्ये बसण्याची जागा १०० मानसाची केला विकास अन लावली विकासाची वाट,यात सर्व विकास कामामध्ये वाढला ठेकेदारांचा थाट ,अन म्हणतात आमी इतके कोटीचा विकास केला खर आहेत….मा.उप मुख्य मंञी आदरनिय भुजबळ साहेबांनी कोट्यावधी रुपयाचा विकास निधी येवला शहरासाठी आनला व विकास केला हे जग जाहीर आहेत…पण नगर सेवक व नगर पालीका अध्यक्ष यांच्या माध्यमातुन झालेला विकास दुरशर दिसत नाहीत,नांदगाव रोड ची गटार वाहत नाहीत पुर्ण पाच वर्ष मागणी करुही स्वच्छ होत नाहीत हा येथील विकास ,सफाई कामगार झाडुवाले कधीच येत नाही ,हाच विकास,नांदगाव रोड खड्यात कि ,खड्यात रोड हे सुद्धा कळत नाहीत हाच विकास ,जुनी नगर पालीका रोड ते शनी पटांगन खड्डेमय रस्ता हाच विकास ,देवी खुंट ते शंनी पटांगण रस्ता खड्डेमय ,हाच विकास ,असे अणेक समस्यांच माहेर घर अजुन येवला शहर आहेत ,या सर्व समस्स्सा निवडणुका पुर्वी निवारण झाल्या नाही तर पुन्हा जनता जनार्दन आहेच निर्नायक भुमिका घेणे साठी ,बहुमत कुणास द्यायचं फक्त भुजबळ साहेबां सोबत फोठो शेशन करनारे   भक्त कि थेट गोर गरीबांच्या अडचनी च्या वेळी थेट संपर्कात रहाणारे जेष्ट नेते यांच्या बाजुने कौल देणार? याकडे सुद्धा लक्ष वेध आहेत….कृमश:

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!