ताज्या घडामोडी
भारतात कोणत्या राज्यात समान नागरी कायदा लागु करण्यात आला आहे?
भारतात कोणत्या राज्यात समान नागरी कायदा लागु करण्यात आला आहे?
भारत देशात आतापर्यंत फक्त गोव्यात पोर्तुगीज सरकारच्या काळात समान नागरी कायदा लागु करण्यात आला आहे.
भारत देशात अद्याप मुस्लिम शीख पारशी ख्रिश्चन इत्यादी धर्मातील लोकांना हा कायदा लागू केला गेला नाहीये.कारण ह्या धर्माचे आपापले वैयक्तिक धार्मिक कायदे अस्तित्वात आहेत.
पण भारतात सर्वत्र समान नागरी कायदा लागु झाला तर ह्या सर्व धार्मिक कायदे पालन करत असलेल्या धर्मांना देखील इतर धर्मियां प्रमाणे समान कायदा लागु केला जाईल.