ताज्या घडामोडी

अजब सरकरा ची गजब कारभार

मुंबई -महाराष्ट्र

काही महीण्या पुर्वि एकच अवाज उठविला फक्त मस्जिद वरील भोंगे उतरवा ,नंतर काही दिवसाने मंदिर आनी मस्जीद असे दोन्ही भोग्यांचा कर्दन काळ उठला ,मंदिर मस्जिद च्या भोंग्याच वावड राज राजकारन   सुरु होते निवडनिवणुका आल्या तरच भोंगे बंद करण्याचा अव्हान कडक आवाजात कडक आवाजातील शेकडो भोंग्यातुनच  ममस्जिद मंदिर चे भोंगे काढण्याचा उतरवन्याच आव्हान करण्यात येत आनि निवडणुका संपल्या कि फालतु मुद्दे  बंद करण्यात येता व आज हि मुद्दे स्थगीत आहेत …..ज्यांनी मुद्दा उपस्तीत केला ते निष्चिंत परंतु बळी झाले नविनित राना ,ज्यांच्या प्रक्षोभिय भाषना मुळे महाराष्ट्राची शांतता अशांततेच्या दावनिला बांधलि जाते ,,ते केवळ राजकिय मंचा वरुन भडकाउन भाषन देणारेंचा माञ …आदेश देणारे !अशांततेच बिज रोवनारे माञ गप्प? व प्रशासन माञ मुख्य आरोपी ला सोडुन  …भडवकाणारेंना  सोडुन भलतेच जेरबंद करतात वाहरे सरकार तेरी गजब कहानी    ,

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!