विद्युत पुरवठा सुरळीत मिळत नाहीत ,म्हणुन शेतकरी अक्रमक
येवला तालुक्यातील वडगाव,बल्हेगाव,गणेशपुर परुसरातील शेतकरींचे विद्युत पुरवठा अभावि कांदे पीक यास पाणी भरणे जिकरीचे झाले आहेत ,ज्या मुळे कांदा पीकांचे कधी न भरुन निघनारे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत, सदर प्रश्न हा अनेक दिवसापासुन प्रलंबीत आहेत ,या शेतकरींचे तक्रारीवर ,माजी उप मुख्यमंञी छगणरावजी भुजबळ यांनी दखल घेत नामदार भुजबळ यांचे स्विय्य सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांनी मध्यस्ती करुन सदर प्रश्न मार्गी लाउन विद्युत पुरवठा सुरळीत करणेस अधिकारी वर्गास भाग पाडले होते ,परंतु दोन दिवसा नंतर पुन्हा समस्या जैसे थे झाली ,म्हणुन आज पुन्हा शेतकरी अक्रमक होउन येवला येथील विद्युत वितनरण कंपनी कार्यालय येथे आले तेथे पोलीस टाईम्स न्युज च्या माध्यमातुन शेतकरीचे मत जानुन घेतले आस्ता ,आज चिर वाजेपर्यन्त विज सुरळीत करण्याचे अश्वासन देणेत आलेचे समजते