ताज्या घडामोडी

नामकरन केले भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी चौक फक्त राजकारण करण्यासाठी काय?

नामकरन केले भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी चौक फक्त राजकारण करण्यासाठी काय?

येवला शहरातील एकच चौकात दोन भारत रत्न …. एक भारत रत्न डाॅ..बाबासाहेब अम्बेडकर यांचा पुतळा व दुसरा घायी घायीने  घेतलेला निर्णय म्हणजेच डा.बाबासाहेब अम्बेडकर यांच्या पुतळ्या समोरील चौक त्यास नामकलण दिले ते भारतरत्न स्व अटलबिहारी वाजपेयी चौक ,परंतु फक्त नामकरण करण्याची उत्सुकता बाळगाणारे ना सुचना आहेत की सदर चौकात स्व  अटलबिहारी वाजपेयी यांचे नामकरण फलक जेथे लावला आहेत तोच खांब अधारात आहेत ..तेथिल हायमाॅस बंद आहेत म्हणजेच अटल बिहारी यांच्ये चौक नामकरण करणे हे फक्त राजकारण होते काय …या शहराचे नगर अध्यक्ष भाजपाचे होते, या,राज्याची सत्ता सुञे भाजपा कडे आहेत,व या देशाचे प्रधाण मंञी भाजपाचे आहेत…तरी सुद्धा भारतिय जनता पार्टीचे स्व माजी प्रधानमंञी  भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे नामकरण असलेला चौकातील फलक प्रकाशाची वाट बघत आहेत…….जागो भारत जागो…..कि फक्त राजकारण …ज्याच्या नावावर मतांचि आकडेवारीावाढविण्यासाठी वापर केला जातो किमाण त्यांच्या नावाचा तरी आदर सन्मान राखला गेला पाहीजेत ….काझी सलीम,येवला 9850140788

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!