ताज्या घडामोडी
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व राजापूरचे माजी सरपंच अंबादास बाबा विंचू यांच्ये निधनान – भावपुर्ण श्रद्धांजली छगन भुजबळ* *माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य* यांच्या कडुन
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व राजापूरचे माजी सरपंच अंबादास बाबा विंचू यांच्या निधनाने एक सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
*छगन भुजबळ*
*माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य*